बंद

    अतितीव्र दिव्यांगाच्या पालकांना अर्थसहाय्य देणे

    • तारीख : 01/01/2015 -

    योजनेचे नाव-अतितीव्र दिव्यांगाच्या पालकांना अर्थसहाय्य देणे
    योजना निधी-21,00,000/- (अक्षरी – एक्केवीस लक्ष रु.फक्त)
    लोकवाटा- निरंक
    योजनेचा कालावधी-2024-25
    योजनेचे कार्यक्षेत्र-धाराशिव जिल्हयाचा ग्रामीण भाग
    योजनेचा उद्देश-अतितीव्र अपंगाच्या पालकांना अर्थसहाय्य देणे (रू 25000/-मर्यादा) देवून पुर्नवसनास मदत करणे
    योजनेच्या अटी व शर्ती-

    1. दिव्यांग असलेबाबत (70 %) सिव्हील सर्जन यांचे ऑनलाईन /युडीआडी वैदयकीय प्रमाणपत्र
    2. लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रु.1,00,000/- असावे/लाभार्थी द्रारीद्ररेषेखालील असावा) तहसिलदार यांचे सन 2024-25 मध्ये सर्व मार्गानी मिळुन कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
    3. शासकीय / जिल्हा परिषद / पं. स. स्तरावरील योजनेचा लाभ घेतलेला नाही स्वघोषणापत्र
    4. प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती मार्फत छाननी/तपासणी करूनच केवळ परिपुर्ण प्रस्ताव स्विकारण्यात येतील
    5. लाभार्थीची निवड समाज कल्याण विषय समिती मध्ये करण्यात येईल.
    6. योजनेचा खर्च 25 जि.प. उपकर 14 समाज कल्याण योजना क्रमांक 2235-102-B-21 या लेखाशिर्षाखाली अतितीव्र अपंगाच्या पालकांना अर्थसहाय्य देणे या योजनेतुन करण्यात येईल.

    लाभार्थी:

    अतितीव्र दिव्यांग

    फायदे:

    अतितीव्र अपंगाच्या पालकांना अर्थसहाय्य देणे (रू 25000/-मर्यादा)

    अर्ज कसा करावा

    गट विकास अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करणे.

    संचिका:

    अतितीव्र व मतिमंद दिव्यांग प्रस्ताव सन 24-25 (681 KB)